पाऊस पडताच आनंद पसरतो, मनाला सुखाऊन जातो.. मनोरम्य वातावरणात एक वेगळाच अनुभव देतो..
हे सुंदर वातावरण माणसाला जुळवून घेतं, प्रत्येकाच्या मनातलं गुपीत एकमेकांना सांगू पाहतं..
असाच अानंद लूटायला गेले काही नीसर्ग प्रेमी, चला पाहूया काय गोंधळ घातला ह्यांनी पहील्या दीवशी..
कोणी घर देता का घर बोलत बोलत केली रूम बूक, मग काय त्यात केली नको ती मजा खुप..
...
Read full text
kuch kuch sakajh me aaiaa, thanks.